![]() |
| MALLHARI |
माझ्या मित्रानो तुम्हाला थोडस सांगाव वाटतय कि , संसारातल्या तारा मोठ्या नाजूक असतात. तालाची एक मात्रा चुककी तरी त्या नाराज होतात, सूर बेसूर होतात. म्हणूनच संसाराचं गाणं गाताना फ़ार जपावं लागतं-स्वत:लाही आणि इतरांनाही ! जीवन सुंदर व यशस्वी होण्यासाठी तीन गुणांची जरुरी असते. पहिला गुण म्हणजे मनात सर्वांविषयी प्रेम पाहिजे. दुसरा गुण म्हणजे ज्ञान पाहिजे आणि तिसरा गुण म्हणजे काम करण्यासाठी शक्ती पाहिजे.असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात. तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते, त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि तो शूर असल्याने त्याला कशाचीही पर्वा भीती नसते.
पुस्तकात लिहिले आहे की नियम तोडू नये,
उद्यानात लिहिले आहे की फुल तोडू
नये,
पण सगळ्यात महत्त्वाचे तर हृदय आहे
तेव्हा कोणी का नाही लिहिले की,
कोणाचे हृदय तोडु नये!!!
उद्यानात लिहिले आहे की फुल तोडू
नये,
पण सगळ्यात महत्त्वाचे तर हृदय आहे
तेव्हा कोणी का नाही लिहिले की,
कोणाचे हृदय तोडु नये!!!
सुख आणि दुखाच्या होडीतून असे दूरवर तरंगताना ,
मध्येच भान यावे आणि पाहावे तर पाऊस ,
हा कधी आला असेल ; म्हणावे हसून ......
मागे रोलून डोळे मिटून .......


No comments:
Post a Comment