वाटल नव्हत हृदय तुटलं तर
आजपर्यंत श्वासांनी मला ,
पण यापुढे पोसावं लागेल ,
तुझ्या आठवणीच्या साखरझोपेत ,
माझी कालची रात्र गोडव्यात सरली,
पण
काल स्वप्नांनीच मनात जत्रा भरली !
प्रेम........ शब्द दोन अक्षरांचा
नुसता ऐकला तर हर्ष होतो ,
आणि उच्चारला तर ,,,,,
दोन ओठांमध्ये स्पर्श होतो .......
तुझ्या डोळ्यातील इवलासा अश्रू
भला साम्द्राहून खोल वाटला .......
कारण मीच होतो म्हणून ,,,,,
माझ्या डोळ्यात समुद्र दाटला !
माझ दुख बघवल नाही म्हणून ....
म्हणून एक ढग रडत होता ........
तुमच आणि आमच काहीतरीच
म्हणे
तेंव्हा पाऊस रडत होता !
रात्री वारा सुटलेला
आणि पाऊस पडत होता !
सहज वर पहिलो तर ......
चक्क चंद्रच रडत होता ...........!
पाऊस पडत असताना ,
मातीचा सुगंध ...
आणि गार - गार वारा .............
मला नेहमीच आवडतात झेलायला ,
मुसळधार पाउसाच्या
त्या बरसणाऱ्या धारा ..............!
गंध हे नवे कुठूनशी येती
मन पाउल- पाउल
स्वप्ने ओली हुळहूळनारी माती
मन वार्या वरती झुलते
असे उंच उंच का उडते
मग कोण पाहून भुलते .....
सारे कळत नकळत घडते ...
सारे कळत नकळत घडते............!





